द्वेषात त्यांच्या
त्यांचाच पराभव आहे
किव करा त्यांची
त्यांचा विवेक मेला आहे...
द्वेष ही त्यांची
आता संस्कृती झाली आहे
त्यांच्या पतनाची आता
वेळ जवळ आली आहे....
किती आले किती गेले
इतिहास काही बदलला नाही
त्यांनी तर अटकेपार झेंडे नेले
ग्रेड वाल्यांनी तर अजुन
महाराष्ट्राही पार नाही केले..
धन्यवाद!
ReplyDeleteतुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्द्ल मी नेहमीच ऋणी राहील्....शांताराम