Friday, November 19, 2010

एकदाचा शपथविधी झाला

महाराष्ट्राच्या जनतेला
नविन सरकार बद्दल
अनेक प्रश्न पडले होते
पण नव्या सरकारचे घोडे
संख्येवरुन अडले होते
एकदाचा शपथविधी झाला
आता महाराष्ट्राच्या विकासाची
घोषणा ही ते करतील
नवे मंत्री मात्र
जुन्यांचा आदर्श घ्यावा
की नवाच मेवा खावा
या विचारात पडतील

No comments:

Post a Comment